عَنْ سَهْلٍ رَضِيَ اللهُ عَنْهُ عَنِ النَّبِيِّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ:
«إِنَّ فِي الْجَنَّةِ بَابًا يُقَالُ لَهُ الرَّيَّانُ، يَدْخُلُ مِنْهُ الصَّائِمُونَ يَوْمَ الْقِيَامَةِ، لَا يَدْخُلُ مِنْهُ أَحَدٌ غَيْرُهُمْ، يُقَالُ: أَيْنَ الصَّائِمُونَ، فَيَقُومُونَ لَا يَدْخُلُ مِنْهُ أَحَدٌ غَيْرُهُمْ، فَإِذَا دَخَلُوا أُغْلِقَ، فَلَمْ يَدْخُلْ مِنْهُ أَحَدٌ».
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري: 1896]
المزيــد ...
सहल रजिअल्लाहु अन्हु कडून सांगितले की, नबी सल्लल्लाहू अलैहे व सलल्म म्हणाले:
“खरोखर, नंदनवनात अल-रयान नावाचा एक दरवाजा आहे, ज्यातून पुनरुत्थानाच्या दिवशी उपवास करणारे प्रवेश करतील आणि त्यांच्याशिवाय कोणीही आत जाणार नाही. असे म्हटले जाईल: उपवास करणारे कुठे आहेत? म्हणून ते उभे राहतील आणि त्यांच्याशिवाय कोणीही त्यातून प्रवेश करणार नाही, तेव्हा ते बंद होईल आणि त्यातून कोणीही प्रवेश करणार नाही. ”
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري - 1896]
नबी सल्लल्लाहू अलैहे व सलल्म यांनी सांगितले की जन्नाताचा एक दरवाजा आहे ज्याचे नाव बाब उल-रय्यान आहे, ज्यामध्ये रोजा धरलेले लोक कायमतत्त्वाच्या दिवशी प्रवेश करतील. त्यात इतर कोणी प्रवेश करणार नाही.
सर्वांना बोलवले जाईल: "रोजा धरलेले कुठे आहेत?" ते उभे होतील आणि त्यामध्ये प्रवेश करतील. शेवटचा व्यक्ती प्रवेश केल्यावर दरवाजा बंद केला जाईल, आणि त्यानंतर कोणीही त्यामध्ये प्रवेश करू शकणार नाही.